आरोग्य व शिक्षण
Aadvaith Consultancy
-
शहरी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी मिटविण्याच्या केंद्र सरकारच्या योजनांचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले कौतुक
शहरी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी मिटविण्याच्या केंद्र सरकारच्या योजनांचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले कौतुक शैक्षणिक धोरणांविषयी खासदार नरेश म्हस्के…
Read More » -
अक्षयपात्र फाऊंडेशनतर्फे ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
ठाणे (29) : सध्याचे युग हे डिजीटलचे असून ठामपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजीटलच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमाची माहिती व्हावी व त्याचा…
Read More » -
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने रविवारी विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा ठाणे, दि. 26…
Read More » -
रुग्णालयात आलेल्या सर्वरुग्णांना दाखल करुन घेवून सर्वोच्च रुग्ण्सेवा देण्याकडे कटाक्षाने प्राधान्य असावे
ठाणे (15) : छत्रपती शिवाजी महाराजरुग्णालयात काम करणाऱ्या सर्व विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी समन्वय साधून आरोग्य सेवा, रुग्ण सेवा हेच…
Read More » -
हिताक्षी बोडेकर हिचा शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार
ठाणे दि : ठाण्यातील वागळे इस्टेट विभागात हिताक्षी जनार्दन बोडेकर हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४०टक्के गुण मिळवून वागळे इस्टेट विभागात प्रथम…
Read More » -
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अंमलबजावणी लवकरच, आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा
ठाणे (५) : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा निश्चित…
Read More » -
फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित
ठाणे (०६) : फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या…
Read More » -
*राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ**येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट*
मुंबई, दि.२४ –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी…
Read More » -
जिल्ह्यातील १०० टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी
मुंबई, दि. २४ – सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल.…
Read More » -
पंतप्रधानांच्या ‘सुगम्य भारत’ अभियानाची सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पायमल्ली
ठाणे (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सोयी-सुविधांसाठी प्रधानमंत्री कार्यालयाने सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे. मात्र, या अभियानाची सर्वच शासकीय…
Read More »
- 1
- 2